कविता - नकाब

पाशवी अत्याचार झालेल्या दिल्लीमधील मुलीचे दु:खद निधन झाले होतेआज मध्यप्रदेशमधील त्या पिडीत चिमुकलीनेही प्राण सोडले.
जनावरांना लाजवेल असे हीन, घृणास्पद वर्तन करणाऱ्या आणि देवभाबडे असे निरागस जीवन उध्वस्त करणाऱ्या या नराधमांना फाशीची शिक्षाच झाली पाहिजे.




Comments

  1. सार्थक संदेश देती अभिव्यक्ति।



    सादर

    ReplyDelete

Post a Comment